पेठला आंबा बागेचे नुकसान केले म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पेठ : निरगुडे शिवारातील रहिवासी एकनाथ भाऊराव गावंदे  यांच्या घराजवळील शेती गट नंबर १५५ मध्ये लागवड केलेले केशर जातीचे एकुण ८०० झाड आहेत. त्यापैकी १५ आंब्याच्या झाडे दिनांक २९/०३/२०२३ रात्रीच्या सुमारास अज्ञात तीन इसमांनी कुठलेही कारण नसतांना तोंडुन गवांदे नुकसान केले आहे. याप्रकरणी आंबा बाग मालक गवांदे यांनी पेठ पोलीस ठाण्यात भादवी कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन