पेठला आंबा बागेचे नुकसान केले म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पेठ : निरगुडे शिवारातील रहिवासी एकनाथ भाऊराव गावंदे  यांच्या घराजवळील शेती गट नंबर १५५ मध्ये लागवड केलेले केशर जातीचे एकुण ८०० झाड आहेत. त्यापैकी १५ आंब्याच्या झाडे दिनांक २९/०३/२०२३ रात्रीच्या सुमारास अज्ञात तीन इसमांनी कुठलेही कारण नसतांना तोंडुन गवांदे नुकसान केले आहे. याप्रकरणी आंबा बाग मालक गवांदे यांनी पेठ पोलीस ठाण्यात भादवी कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला